अर्थशास्त्र म्हणजे काय?
|
अर्थशास्त्र म्हणजे
काय ?
अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व
उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण
आणि वापर या विषयाची माहिती देते.
इंग्रजीत अर्थशास्त्राला
'इकॉनॉमिक्स' (Economics) म्हणतात,
अर्थशास्त्र (Economics) हा शब्द ग्रीक शब्द oikonomia पासून
आला आहे.
ज्याचा अर्थ होता - घरगुती व्यवस्थापन करणे व अर्थशास्त्राच्या विद्वान अभ्यासकांना
अर्थशास्त्रज्ञ किंवा अर्थतज्ज्ञ असे म्हणतात.
अर्थशास्त्र हे राष्ट्राच्या संपत्तीचाही अभ्यास करते.अर्थशास्त्र हे कल्याणकारी शास्त्र आहे अर्थिक कल्याण याचा पैशाच्या संदर्भातील
मोजमापांशी संबध असतो
चाणक्य आणि इतर
अर्थशास्त्रज्ञ यांचं अर्थशास्त्राबद्दल :-
चाणक्य यांनी इसवी सनापूर्वीच्या
तिसऱ्या शतकात अर्थशास्त्रावर 'अर्थशास्त्र' हा ग्रंथ
लिहिला.
या ग्रंथात राजकारण ,तत्वज्ञान ,अर्थशास्त्राचे
अनेक महत्त्वाचे नियम सांगितले आहेत.
ॲडम स्मिथ यांना ’आधुनिक अर्थशास्त्राचे
जनक समजले जाते. त्यांनी ‘राष्ट्राची संपत्ती’(वेल्थ
ऑफ नेशन्स) हा ग्रंथ १७७६मध्ये लिहिला.सूक्ष्म अर्थशास्त्राचा
अभ्यास ॲडम स्मिथ यांच्यापासून झाला.
अर्थशास्त्राचे सूक्ष्मलक्षी
व समग्रलक्षी या संज्ञाचा वापर सर्वात पहिल्यात रॅग्नर फ्रिश यांनी १९३३ साली केला.
कल्याणकारी शास्त्राची सुरुवात
पिंगू नावाच्या अर्थतज्ज्ञाने केली. कल्याण हा
शब्द पिंगूनेच मांडला. पिंगूच्या मते राष्ट्रीय उत्पन्न हे अर्थिक
कल्याणाचे निर्देशक असते.
अर्थशास्त्राचे
समग्रलक्षी (Macro) आणि अंशलक्षी (Micro) असे दोन प्रकार पडतात ?
समग्रलक्षी (Macro):-
समग्रलक्षी (Macro) :- समग्रलक्षी अर्थशास्त्र देश-राज्य इत्यादी मोठ्या संस्थांचे
मोठे आर्थिक प्रश्न व आर्थिक व्यवहार या व अश्या अनेक बाबीची चर्चा करते.
माल्थसने समग्रलक्षी अर्थशास्त्राची मांडणी केली.
अंशलक्षी (Micro):-
अंशलक्षी (Micro) अंशलक्षी अर्थशास्त्र एखादा माणूस, एखादे
कुटुंब किंवा एखादी आर्थिक संस्था इत्यादींच्या व्यवहारसंबंधी प्रश्नांबाबत माहिती
देते.
ॲडम स्मिथ पासून सूक्ष्मलक्षी
अर्थशास्त्राची सुरुवात झाली.भांडवलशाहीला पूरक अशा मुक्त अर्थव्यवस्थेचा त्याने पुरस्कार
केला .
"बाजारपेठेतील घटकावर कुठलेही नियंत्रण ठेवु नये.या घटकावर बाजारच स्वत: नियंत्रण
ठेवत असतो असे मत त्याने मांडले ,जणू काही बाजाराला स्वतःचा
एक अदृश्य हात असतो असा सिद्धांत त्याने मांडला.
राष्ट्रीय उत्पन्नाची
जगातील पहिली परिगणना पुढील देशात झाल्या :-
·
१६६५ इंग्लंडमध्ये अर्थशास्त्रज्ञ
सर विल्यम पेटी (१६२३-८७)
·
१६९०-९६ फ्रान्समध्ये .
·
अठराव्या शतकाच्या अखेरीस रशियामध्ये व
·
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर अमेरिकेत
·
१८७६ मध्ये १८६७-६८ या वर्षासाठी भारतात अर्थशास्त्रज्ञ दादाभाई
नवरोजी यांनी
·
त्यांच्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत एकंदर १६ वेळा राष्ट्रीय
उत्पन्नाची परिगणना झाली.
·
यांत संपूर्ण हिंदुस्थानासाठी ८ व बाकीच्या ब्रिटिश इंडिया,


0 Comments
If You Have Any Doubt, Please Let Me Know